Home ताज्या घडामोडी कै बळवंतराव शेषेराव पाटील बेंद्रीकर यांचे अल्पष्या आजाराने निधन त्यांचा अंत्यविधी ठीक 4 वा आहे शोकाकुल समस्त बेंद्रीकर परीवार गावकरी मंडळी बेंद्री भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🌷🌷🙏🙏🙏🙏
कै बळवंतराव शेषेराव पाटील बेंद्रीकर यांचे अल्पष्या आजाराने निधन त्यांचा अंत्यविधी ठीक 4 वा आहे शोकाकुल समस्त बेंद्रीकर परीवार गावकरी मंडळी बेंद्री भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🌷🌷🙏🙏🙏🙏
-
Previous
कै दत्तात्रय आनंदराव पाटील बेंद्रीकर अल्पशा आजाराने निधन अंत्यविधी दिनांक 22/8/2025 रोज शुक्रवार त्यांच्या शेतात होणार आहे त्यांच्या पश्चात तिन भाऊ दोन मुले दोन मुली नातु पंतु असा त्याचा परीवार आहे शोकाकुल समस्त गावकरी मंडळी पाटील परीवार बेंद्री भोस्कर परीवार यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏💐💐💐
About the author
Related Articles
-
🌷🙏गुरु ध्याई गुरु ध्याई गुरु परते सार नाहीगुरु सेवेचा संकल्प तेची माझी पूर्ण तपगुरु चरणीची रजधूळी तेची तीर्थाची अंघोळीकेले सद्गुरु चे भजन तेची माझे अनुष्ठानलिंगेश्वर सांगे वर्म गुरु तोची परब्रम्ह…गुरु गुरु म्हणजे ” गु ” म्हणजे गुणाच्या पलीकडे आणि “रू ” म्हणजे रूपाच्या पलीकडे असणारे म्हणजे गुरु होय.आता गुरु हे अष्टावरणातील पहिले आवरण आहे.गुरूंना देवा पेक्षाही श्रेष्ठ मानली आहे कारण देव आपल्याला कधी सहज भेटू शकत नाही पण गुरु हे आपल्याला सन्मार्गाने चालायला शिकवतात आणि गुरु दीक्षा देऊन एका प्रकारे आपले रक्षण करतात देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे गुरु होय.
-
🌷वीरशैव तत्वज्ञान🌷भस्म
-
यथाऽनौ दाहकत्वं च यथा क्षीरे घृतं स्थितम् । यथा तिले स्थितं तैलं सर्वस्थाने तथा कला ।।३।।ज्याप्रमाणे अग्नीत जाळण्याचा गुणधर्म असतो, दुधात तूप असते, तिळात तेल असते, त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी ‘कला’ (दैवी शक्ती किंवा चैतन्य) वास करते.तेविं भजन नित्य नित्य चढतां । शिवत्वाच्या माध्यान्हीं येत तत्त्वतां । मग त्याकडे सर्वथा । कळिकाळ पाहूं न शके ।।३०।।त्याचप्रमाणे, नित्यनेमाने भजन (नामस्मरण/भक्ती) केल्याने साधक हळूहळू ‘शिवत्वा’च्या (परमेश्वराच्या/मोक्षाच्या) जवळ पोहोचतो. मग त्याच्याकडे कळिकाळ (मृत्यू किंवा वाईट शक्ती) कधीही पाहू शकत नाही.मग चित्त चैतन्य तत्त्वतां । होवोनि ठाकै ।।३१।।नंतर साधकाचे चित्त (मन) खरोखरच चैतन्यमय (ईश्वरी ऊर्जेने भरलेले) होते आणि स्थिर होते.निमिषोनिमिषीं भजतां । तो सुख चढतसें चित्तां। आच्छादूनि कांहीं ना बाही। पाणी चालें अमाप ।।३२।।प्रत्येक क्षणी भजन केल्याने चित्ताला (मनाला) सुख वाढत जाते. हे असे असते जसे की वरून काही दिसत नसले तरी आतून अमाप पाणी वाहत असते (भक्तीचा ओघ अविरत चालू असतो).नदी चढतां तरी दिसत नाहीं। परि चढतां भेदी दरडिया पाही ।नदीची पातळी वाढताना वरून लगेच दिसत नाही, पण वाढल्यावर ती काठ फोडून वाहू लागते (भक्तीची शक्ती आतून वाढते).तेविं निमिर्षे भजन दिसें थोडे। परि संतोषं चढतां होय गाढें। तेणें भजर्ने परमात्मा आंतुडे। मा ज्ञान बापुडें न यें केविं ।। ३२ ।।त्याचप्रमाणे, क्षणोक्षणी केलेले भजन वरकरणी थोडे दिसते, पण त्यामुळे मिळणारा संतोष (समाधान) खूप गाढ (खोल) असतो. त्या भजनाने परमात्मा (देव) प्राप्त होतो, तर मग ज्ञान (माहिती) का बरे प्राप्त होणार नाही? (ज्ञान सहजच प्राप्त होते).
Top News
🌷वीरशैव तत्वज्ञान🌷भस्म
February 28, 2026
Advertising
Categories
Search
Check your twitter API's keys
Advertising
Top News
On the road sound!
February 28, 2025
How a selfie saved a Texas man from 99 years in prison
February 28, 2025
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Mar13 04:42
- Humidity 68%
- Pressure 1013
- Winds 5.76mph
now
14℃
-
Sat Mar14light rain
- HI/LO: 25/15℃
- Humidity: 35
- Pressure: 1005
- Winds: 13.21
-
Sun Mar15light rain
- HI/LO: 23/13℃
- Humidity: 35
- Pressure: 1011
- Winds: 9.36
-
Mon Mar16sky is clear
- HI/LO: 23/13℃
- Humidity: 35
- Pressure: 1016
- Winds: 9.08
-
Tue Mar17sky is clear
- HI/LO: 27/14℃
- Humidity: 18
- Pressure: 1011
- Winds: 9.73
-
Wed Mar18overcast clouds
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 12
- Pressure: 1000
- Winds: 8.97
-
Thu Mar19light rain
- HI/LO: 22/15℃
- Humidity: 37
- Pressure: 1003
- Winds: 10.17
Check your twitter API's keys


